या गावातील लोक आपल्या तरुण मूलींना कपड्यांशिवाय रात्री बाहेर पाठवतात; त्यामागील कारण ऐकून हैरान व्हाल!
“सव्वा लाख जाती- धर्म अन् चिक्कार होती रुढी- परंपरा” हे म्हणणं काही चुकीचे नाही. मित्रांनो तुम्हांला ठाऊक असेलच की आपल्या देशात कित्येक राज्य आहेत. त्या प्रत्येक राज्यातील जाती- परंपरा, रुढी- रितीरिवाज हे वेगवेगळे असतात. माणसाने जरी चंद्रावर पाऊल ठेवले असले, तरीही तो पुरातन काळातील अंधश्रद्धेच्या कचाट्यातून आजही कुणी बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे लोक शिकून सवरून देखील कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा काहीही नेम नाही. आज आम्ही तुम्हांला अशाच एका किळसवाण्या अंधश्रद्धेविषयी सांगणार आहोत, जे ऐकून तुमचा देखील विश्वास बसणार नाही.
उत्तर प्रदेशातील बिहार राज्यातील एका खेड्यात पाऊस पडला नाही तर म्हणजे कङक दुष्काळ पडला की तेथील लोक ही परिस्थिती सुधारण्यासाठी विचित्र पद्धत वापरतात. आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु येथील लोक मात्र शेतीसाठी फक्त निसर्गावरच अवलंबून राहतात. त्यामुळे पाऊस जेव्हा पडत नाही, तेव्हा या लोकांना खूप बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते. यावेळी त्यांना आपल्या दोन वेळच्या जेवणाची सुद्धा तारांबळ उडते.
या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथील लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र तरीही यातून त्यांची काही सुटका होत नाही. त्यामुळे ते या सर्व अनिष्ट रुढी व अंधश्रद्धेला ते बळी पडतात. मात्र हे कोणत्याही दृष्टीने अजिबात योग्य नाही.
तुम्हांला ठाऊक आहे का, या बिहार राज्यातील एका गावात असे मानले जाते की, मूलींना कपड्यांशिवाय पाठवले तर देव अजिबात नाराज होत नाही. अनेक वर्षांपासून येथील लोक असेच मानतात की पाऊस पडला नाही की, या गावातील मूलींना रात्रीच्या वेळी बिनाकपङ्याचे घराबाहेर पाठवतात. त्यामुळे मग सर्व देव खुश होतात आणि भरपूर पाऊस पडतो.
पण त्याउलट असे मानतात की, जर मूली या कपडे घालून गेल्या तर देव खूप नाराज होतात. त्यानंतर मग तेथील गावकऱ्यांना भयानक दुष्काळाचा सामना करावा लागतो. याच मुख्य कारणामुळे या गावातील लोक दरवर्षी चांगला पाऊस व्हावा, म्हणून मूलींना दररोज उघडे बाहेर पाठवण्यास भाग पाङतात. तसेच येथील मूली सुद्धा आपले देव नाराज होऊ नये, म्हणून कपड्यांशिवाय दररोज रात्री बाहेर जातात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.